SSC HSC Exam Important Tips: तुम्ही 10वी किंवा 12वी किंवा तुमचे पाल्य दहावी बारावी मध्ये शिकत असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे आता बोर्डाच्या परीक्षेला तुम्ही जात असाल तर या गोष्टी करा जेणेकरून तुमचा पेपर हा सोपा जाईल याचीच माहिती आज जाणून घेणार आहो त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचायचा आहे
दहावी बारावीच्या बोर्डाच्या पेपर आता सुरू होणार आहे आणि यातच तुमच्यासाठी माहिती घेऊन आलो आहे तुमच्या पाल्यांना किंवा तुमच्या पालकांना ही माहिती नक्कीच शेअर करा तुम्ही बारावी किंवा दहावीचा पेपर द्यायला जात असाल तर तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ? हे माहिती असणे गरजेचे आहे त्यामुळे पेपर हा तुमचा सोपा जाईल तरी यातच थोडा ताण ही तुमचा कमी होऊ शकतो तर याचीच माहिती आपण पाहूया
SSC HSC Exam Important Tips in Marathi 2025
दहावी बारावीच्या पेपरला जात असताना मुलांच्या मनावर भीती अंगावर काटा किंवा ताणावग्रस्त हे मुलं झालेली असतात किंवा अशा गोष्टी त्यांना होत असतात या तणाव मधून कसे बाहेर पडायचे दहावीचे पेपर हे सुरळीत जाण्यासाठी काही बेसिक गोष्टी आहे ते आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत जेणेकरून तुम्ही आनंदीत राहाल आणि ताण ही कमी घ्याल व तुमचा पेपर सोपा जाईल.
दहावी बारावीचे पेपर मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमचा अभ्यास अभ्यासाचे नियोजन असणे वेळेवर सगळ्या गोष्टी गोळा करणे आपले हॉल तिकीट कंपास पेटीत त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित अगदी सुरळीत ठेवून असणे गरजेचे आहे त्यानंतर जे काही पेपर लिहिताना काय करायचं हे देखील आपण पाहूया.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा राज्यात 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे तर काही विद्यार्थ्यांना टेन्शन आलं असेल आणि जे विद्यार्थीने करू नये ती चूक करून बसतात काही वेळा महत्वाच्या वस्तू घरी विसरतात तर सेंटर गेल्यानंतर काही गोष्टीचे व सूचनांचे पालन करणे राहून जाते किंवा विद्यार्थी काही घाबरून जातो आज अशा काही टिप्स सांगणार आहोत त्याचं पालन करणे तुम्हाला अत्यंत आवश्यक असेल तर त्याचे स्टेप खाली दिलेल्या आहे.
परीक्षेला वेळेवर जायचं
परीक्षेला वेळेत जा परीक्षेच्या किमान दोन तासाने अभ्यास बाजूला ठेवून दोन मिनिट शांतपणे डोळे मिटून बसून घ्या त्यानंतर स्वतःच्या मेंदूला आणि मनाला शांत करा सर्व कामे करून मिळेल परीक्षांचा एक तास आधी परीक्षेच्या सेंटरवरचा त्या ठिकाणी तुमचं वर्ग आणि जागा शोधण्यास तुम्हाला वेळ मिळतो.
दहावी बारावीचे विद्यार्थ्यांना हॉल तिकीट बाबत सूचना
हॉल तिकीट तुम्हाला तपासूनच घ्यायचाय परीक्षेला बसण्यासाठी हॉल तिकीट फार महत्वाचा आहे परीक्षेला जाताना हॉल तिकीट सोबत यायला विसरू नका सोबत दोन-तीन पेन पेन्सिल शॉपनर खोडरबर स्केल आणि कंपास अशा सर्व गोष्टी सोबत न्या वस्तूची यादी बनवून घ्या कोणत्या पेपर कोणत्या दिवशी तो भिंतीवर त्या ठिकाणी लावून द्या आणि सगळं घेतले नाही हे पुन्हा एकदा पेपरनुसार चेक करत जावा.
हॉल तिकीट घरी राहिली असेल तर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना माहिती
तुमचे कदाचित घाई गडबडीमध्ये हॉल तिकीट घरीच राहिले असेल तर अशावेळी सेंटर वरील अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती द्यायची आहे त्यांना हॉल तिकीट शिवाय परीक्षा देऊ देण्याची परवानगी मागा असं काही होऊ नये म्हणून तुमचा हॉल तिकीटचा एक झेरॉक्स नेहमी बॅगमध्ये ठेवा हॉल तिकीट हरवलं तर अधिकाऱ्यांना हे दाखवून परीक्षेला बसवण्याची परवानगी मागा अन् आत्मविश्वास कमी पडू देऊ नका.
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी पाणी बॉटल सोबत न्यावी
घाई गडबडीमध्ये महत्त्वाची असलेली पाणी बॉटल अनेक वेळा आपल्याकडून घरीच राहून जाते त्यामुळे पेपरच्या एक ते दोन तासाच्या आत या सर्व तयारी करून घ्या जेणेकरून आवश्यक असलेल्या गोष्टी घरीच राहू नये परीक्षेला अडचणी येऊ नये म्हणून सर्व गोष्टी तयार करून ठेवावेत.
तुमच्या जागेवर कुठला कागद दिसला तर?
तुम्ही दहावी किंवा बारावीच्या परीक्षा देत असाल तर तुम्हालाही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे कारण अनेकदा मागील विद्यार्थी किंवा तुमच्या पुढे बसलेल्या विद्यार्थी हा एखाद्या वेळी कुठलाही कागद किंवा चीटिंग म्हणू शकतो ही तुमच्या टेबल खाली किंवा तुमच्याजवळ फेकून देऊ शकतो आणि तुम्हाला त्यात तुमच्यावर तुमचे पेपर रद्द किंवा तुमच्यावर आरोप देखील लागू शकतो असे वेळी शांतपणे या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे की कुठलाही कागद तुमच्या टेबलवर पडून द्यायचा नाहीये.
बोर्डाचे पेपर देत असताना सर्वप्रथम बोर्डाची काही प्रश्नपत्रिका असते ती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे थोडसं आपलं नॉलेज केलं पाहिजे कुठले प्रश्न येतात कुठले नाही हे आपण आधीच अभ्यास करणे गरजेचे आहे जेणेकरून कोणती अडचण तुम्हाला येणार नाही आणि त्याची थोडीशी मूल्यांकन करणे देखील चांगले आहे अन थोडीशी शक्ती वाढवणे आणि त्याच्यावर तुम्ही उत्तर कसे लिहितात त्याच्यावर विचार करणे ही गरजेचं असतं परीक्षांमध्ये पोहोचल्यानंतर पेपर लिहिताना कोणाशी बोलू नये.
उत्तर पत्रिकेवर बारकोड स्टिकर व हॉल क्राफ्ट स्टिकर त्या ठिकाणी चिटकवणे गरजेचे आहे योग्य ठिकाणी स्वतःची सही करणे आवश्यक आहे कुठलेही स्वतःचं नाव पत्ता फोन नंबरचा जात, इतर गोष्टी लिहू नये अन्यथा तुम्हाला अडचण या ठिकाणी येऊ शकते.
या ठिकाणी अक्षर स्वच्छ,लिहाव आणि उत्तर चुकत असल्यास जुन्या उत्तरावर काट मारून नवीन उत्तर लिहावं असं या ठिकाणी आहे आधी सर्व प्रश्नपत्रिका वाचून काढा जो प्रश्न सोपा असेल तो आधी सोडवा पहिल्या 30 मिनिटे ते एका तासांमध्ये रिकाम्या जागा, जोडी लावा, एका वाक्यात उत्तरे, यासारखे प्रश्न पैकी आधी गुण मिळणारे प्रश्न सोडवा त्यानंतर थोडक्यात उत्तर द्या आणि या संदर्भातील माहिती तुम्ही मिळवू शकता धन्यवाद.