Maharashtra Students Scholerships: या विद्यार्थ्यांना थेट 12,000 हजार रुपये मिळणार : शासनाने घेतला निर्णय

Maharashtra Students Scholerships तुम्ही विद्यार्थी असाल किंवा विद्यार्थ्यांचे पालक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची माहिती घेऊन आलो आहे आता महाराष्ट्र शासनाकडून या विद्यार्थ्यांना थेट 12 हजार रुपये मिळणार आहे हे कसे मिळणार आहे काय ही योजना योजनेची सविस्तर डिटेल मध्ये माहिती जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न आपण करणार आहोत.

आता ही योजना नेमके काय ? यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता ? ऑनलाइन की ऑफलाईन कोणत्या माध्यमातून अर्ज करायचा ? कोणत्या विद्यार्थ्यांना 12 हजार रुपये मिळू शकतात ? याची सविस्तर डिटेल माहिती खाली पहा. महाराष्ट्र स्कॉलरशिप 2025 शासन संदर्भात काय निर्णय घेतलाय राज्यातील आर्थिक आणि दुर्बल घटकातील

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे योजनेचा लाभो पासून त्यांना वंचित न ठेवण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा नवीन योजना सुरू केली योजनेअंतर्गत स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांना मिळणार विद्यार्थी पैसे घेऊन शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन या ठिकाणी मिळणार आहे.

नॅशनल स्कॉलरशिप 2025

सरकारने या योजनेचे नाव नॅशनल स्कॉलरशिप असे ठेवला आहे या स्कॉलरशिप योजनेतून 12 हजार रुपये विद्यार्थ्यांना मिळणार आहे, शासनाचा मुख्य उद्देश या ठिकाणी देण्यात आलेला आहे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मीन्स कम मॅच स्कॉलरशिप योजना केंद्र शासनाद्वारे येत आहे योजनेतून दर महिन्याला 1000 रुपये प्रमाणे वर्षाला 12 हजार रुपयांचे शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळत आहे.

आता योजनेसाठीचा अर्ज नेमकी काय संदर्भात माहिती मिळते आहे हे आपण पाहूया या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी किंवा पात्र होण्याची परीक्षा घेतली जात आहे तर यात नवीन माहिती आलेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यात साखर या ठिकाणी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तब्बल 68 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची बातमी आहे.

कोणते विद्यार्थी या संदर्भात अर्ज करू शकतात पाहूया ?

उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन पदवी किंवा पदवीधर इतर शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो हे सर्वसाधारणांना माहीतच आहे परंतु या ठिकाणी आर्थिक दृश्य कुटुंब कमकुवत असल्यास विद्यार्थी हुशार असल्यावर येतो पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे शिक्षण त्याचं वंचित राहतात तर अशा गोष्टीत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे.

या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर सर्वसामान्य गोरगरिबात कुटुंबातील जे विद्यार्थी पात्र होईल त्यांना पुढील तीन वर्षे प्रत्येक वर्षी 12 हजार रुपये ही त्यांनी देणार आहे तरी या लेखात जास्तीत जास्त ही माहिती जाणून घ्यायची आहे.

विद्यार्थ्यांना आर्थिक मदत किती मिळणार आणि पात्रता काय असणार?

12 हजार रुपयाचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी आठवी मध्ये शिकत असणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांचे पालकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे विद्यार्थी सरकारी नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकत आवश्यक असेल.

सातवी मध्ये 55% शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 50 टक्के सूट देण्यात येते या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नववी ते बारावी पर्यंत दरवर्षी पाच हजार रुपये स्कॉलरशिप मिळत असते ही प्रतिमाह 1000 रुपये अशी बँक खात्यात म्हणत असते.

अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 68 विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणार या परीक्षेत उत्तीर्ण वंशाहलोकीत भर घातली जाणाऱ्या असे देखील सांगण्यात येते अशावेळी या ठिकाणी हा निर्णय म्हणजेच स्कॉलरशिपने मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे.

वरील स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिक माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे फोन नंबर 0210-6619540 या नंबर वर तुम्हाला संपर्क करायचा आहे.

  • फोन : 0210-6619540
  • ई-मेल : helpdesk@nsp.gov.in

अर्ज कसा करायचा यासंदर्भातील माहिती अर्ज वरील 12000 स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी तुम्हाला खाली अधिकृत शासनाची वेबसाईट दिलेली आहे ती वाचून तुम्ही अर्ज सादर करू शकता धन्यवाद. 

Hey there! I'm Sumita Shelar from the vibrant city of Chhatrapati Sambhaji Nagar. Writing and sharing knowledge are my true passions, and I strive to offer valuable insights to our audience through my contributions. Stay connected as I continue enriching our platform with engaging content and meaningful expertise.

Leave a Comment