Jilhadhikari Karyalay Bharti सरकारी नोकरी महाराष्ट्र शासनामध्ये तुम्हाला मिळवायचे असेल तर ही संधी तुमच्यासाठी आहे महाराष्ट्र शासनाच्या जिल्हाधिकारी कार्यालयांकरिता विविध पदासाठीची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये पगार थेट तुम्हाला ₹50,000 पर्यंतचा मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या या जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत नोकरी तुम्हाला मिळवायचे असेल तर त्यासाठी वय मर्यादा शैक्षणिक पात्रता अर्ज शुल्क नोकरीचे ठिकाण पगार आणि त्याचबरोबर भरती संदर्भातील सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत नवीन जागांची भरतीची जाहिरात प्रकाशित निवड झालेल्या उमेदवारांना पगार म्हणून 50 हजार रुपये मिळणार आहे सरकारी नोकरी मिळवायची असेल तर ही भरतीची जाहिरात वाचून अर्ज करा भरतीची सविस्तर माहितीसाठी खालील माहिती वाचा
भरती विभाग : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत भरती होत आहे
पदाचे नाव : सोशल मीडिया जनजागृती सल्लागार / डिजिटल दस्तऐवजीकरण सल्लागार या पदाची भरती
मासिक वेतन : ज्या उमेदवारांची वरील पदासाठी निवड होईल त्यांना 50 हजार रुपये मासिक वेतन म्हणून दिले जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता : पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे यासाठी आवश्यक्य पात्रता खालील पहा
- सोशल मीडिया मार्केटिंग किंवा डिजिटल कम्युनिकेशन मध्ये एक वर्षाचा अनुभव सोशल मीडियाचे जनजागृती सल्लागार
- डिजिटल दस्तऐवजीकरण : आयटी किंवा संबंधित क्षेत्रात किमान एक वर्ष अनुभव डिजिटल सल्लागार संगणकीय कौशल्यु अचूक दस्तावेज करण्याचा क्षमता असणार या ठिकाणी आवश्यक आहे त्याचबरोबर या ठिकाणी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
- मराठी इंग्रजी भाषेचे भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे स्थानिक भाषेत ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
नोकरी ठिकाण : ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना नंदुरबार महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी करावी लागेल
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 फेब्रुवारी 2025 या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
अर्ज पद्धत : वरील पदासाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी फक्त आणि फक्त ऑनलाइन माध्यमातूनच अर्ज करावेत
भरती कालावधी : वरील पदासाठी फक्त 11 महिने कालावधी राहील 11 महिन्यासाठी भरती असेल
महत्त्वाची सूचना :
- सल्लागार पदे कर्मचारी लाभकरिता पात्र नसेल
- सल्लागार हे शासनाचे कर्मचारी नसून बाह्य यंत्रणाचे कर्मचारी असतील
- बाह्य्त्रेणीचा शुल्क सल्लागार मानधनातून कपात करण्यात येईल
- तसेच सलगराची नियुक्ती केवळ 11 महिन्यासाठी असेल
- मुदत वाढीचा निर्णय जिल्हाधिकारी नंदुरबार यांचे आदेशानुसार घेण्यात येणार आहे
या भरतीची अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी जाहिरात पाहूनच अर्ज करावीत धन्यवाद.