HSC Marathi Exam आज बारावीचा मराठी पेपर झाला मराठी पेपर होताच बोर्डाकडून अचानक या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे तर आता हा मोठा निर्णय नेमकी काय ? ही माहिती आपण या ठिकाणी पाहणार तर बोर्डाने हा निर्णय कोणता घेतलेला आहे संपूर्ण समजून घेऊया.
10वी बारावी बोर्डाची परीक्षा जवळपास सुरू झालेले आहेत मराठी इंग्रजी हिंदी या विषयाचे पेपर सध्या झाले आहेत दहावीचे पेपर 21 फेब्रुवारीपासून या ठिकाणी सुरू होणार आहेत परंतु आता बारावीच्या परीक्षेमध्ये कॉपी प्रकरण आढळत आहे.
जवळपास या कॉपी प्रकरणासाठी राज्यात कॉपीमुक्त अभियान देखील राबवले परंतु त्याचा फायदा दिसून आला नाही यातच आता बोर्डाने आणखीन एक मोठा सशक्त असा निर्णय घेतलाय त्याला निर्णय काय आहेत पाहूया महामंडळातून घेण्यात येणार आहेत.
HSC Marathi Exam 2025
परीक्षेमध्ये बारावी बोर्डाचा मराठी पेपर आज पार पडला आणि आताच पेपरमध्ये देखील विद्यार्थ्यांचे काही अभिप्राय येत आहे त्यात सोशल मीडियावर काही माहिती देखील मिळत आहे.
त्या सर्व या ठिकाणी गैर प्रकार झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे बोर्डाने हा कठोर निर्णय घेण्याचे ठरवलेले आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी यांची बाबत देखील घेतलेली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे की देखील समजून घेऊया तर मुख्यमंत्री फडवणीस यांनी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर कॉपी त्या केंद्रची मान्यता काय रद्द केली जाईल शिक्षक तसेच कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज दिलेत.
यंदाच्या परीक्षेला किती विद्यार्थी आहेत ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये मुख्यमंत्री त्यांचे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा करून परीक्षेची तयारी बाबत मार्गदर्शन कारवाई हे संदर्भात निर्णय घेतलाय.
सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि इतर मंत्री उपस्थित होते संदर्भातील काही निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी बारावी मध्ये किती विद्यार्थी आहेत तर बारावी परीक्षेसाठी 15 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नव विभागात असलेले विविध केंद्रावर उपस्थित दिलेले त्यात कॉपी न करण्याचे आव्हान करत परीक्षण केंद्र वरील प्रमुख सक्त पाकीट देण्यात आली होती.
12वीच्या पेपर कॉपी प्रकरण कुठे कुठे ?
परंतु या ठिकाणी कोणताही असं नसताना चीटिंग ही तिकीट चालूच आहे बारावी परीक्षेचे पहिला इंग्रजी विषयाचे पेपर संपन्न झाला मात्र काही ठिकाणी कॉफीचा बाहेर का प्रकार उघडायला 26 ही संख्या आहे छत्रपती संभाजी नगर विभागातील ज्यामध्ये जालन्यातील काही केंद्र वसहसर्पण कॉफीचा प्रकार घडत असल्याचा व्हिडिओ व फोटो ही समोर आलेले आहेत.
त्यामुळे ही माहिती समोर येते बारावीचे पेपर मध्ये काय घटना घडली आहेत ती येते की कॉपी प्रकरण झाले समजून घेऊया बारावीच्या पहिल्या पेपरच्या दिवशी 42 ठिकाणी कॉपी झाल्याचा प्रकार या ठिकाणी त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये 26 केंद्रावर या ठिकाणी कॉपी प्रकरणीचे नोंद करण्यात आले आहेत.
कॉपी मुक्त परीक्षा अमलबजावणी
त्यानंतर मुंबई कोल्हापूर आणि कोकण विभागातून एकही क्रियाप प्रकार समुदायांनी विभागात कॉफी मुक्त अभियान पहिल्याच दिवशी 100% सेस झाले जर ठरवून दिसून आलेला आहे.
कॉफी मुक्ती परीक्षेचे अंमलबजावणी या ठिकाणी फडवणीस यांनी याबाबत सांगितले परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 47 कलम अंमलबजावणी करण्यात येईल असे या ठिकाणी सांगण्याला 100 मीटर परिसरात अधिकृत व्यक्तींना पूर्णतः बंदी करणे द्यावी असं देखील सांगण्यात आलाय.
या संदर्भात पुस्तके नोट्स मोबाईल इत्यादी जवळ बाळगणार नाही त्याची देखील खबरदारी घ्यावी असे देखील सांगण्यात आलं आणि आताच आता सर्वात मोठी विशेष बैठक या प्रत्येकाने नियुक्ती केलेले आहेत काबीमुक्त परीक्षेची जबाबदारी देखील असणार आहे.
कॉपी मुक्तीची जबाबदारी कोणावर ?
पोलीस अधीक्षक व मुख्य कार्य अधिकारी यांची तसेच सूचना दिल्या की इंग्रजी भाषा गणित विज्ञान विषयाच्या परीक्षेचे दिवशी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवेदनशील केंद्रांना स्वतः भेट द्यावीत असे देखील त्यांनी सांगितले आहेत.
परीक्षा केंद्रावर संवेदनशील केंद्रावर जे नजर देखील राहणार आहे प्रोन प्रत्येक फोन व्हिडिओ कॅमेरे तसेच केंद्र पोलीस बंदोबस्त या ठिकाणी असणार हे देखील महत्त्वाचं असणार धन्यवाद.